Home महाराष्ट्र माहिती अधिकार: मृतवत की सशक्त?” — या रविवारी थेट संवाद मुख्य माहिती आयुक्तांसोबत

माहिती अधिकार: मृतवत की सशक्त?” — या रविवारी थेट संवाद मुख्य माहिती आयुक्तांसोबत

4 second read
Comments Off on माहिती अधिकार: मृतवत की सशक्त?” — या रविवारी थेट संवाद मुख्य माहिती आयुक्तांसोबत
0
8

पुणे | ७ मे २०२५ – माहिती अधिकार कायद्याच्या सद्यस्थितीवर सध्या व्यापक चर्चा सुरु आहे. काहीजण म्हणतात की हा कायदा आता मृतवत झाला आहे, तर काहींच्या मते याचा वापर ब्लॅकमेलिंगसाठी केला जातो.

या पार्श्वभूमीवर, नागरिकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नांना उत्तरं मिळवण्यासाठी आणि या कायद्याची खरी स्थिती समजून घेण्यासाठी, या रविवारी “माहिती अधिकार कट्टा” या व्यासपीठावर महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त श्री. राहुल पांडे यांच्याशी थेट संवाद साधण्यात येणार आहे.

आपल्याकडे RTI संदर्भातील अनुभव, शंका, सूचना किंवा तक्रारी असतील, तर खालील लिंकवर नोंदणी करून त्या आमच्यापर्यंत पोहोचवा:

नोंदणी लिंक – https://forms.gle/zcXbuQuGsvxBEf716

नोंदणी केलेल्यांना या लिंकवरूनच ऑनलाइन संवादाची लिंक पाठवण्यात येईल.

हा संवाद खुला, पारदर्शक आणि जाणीवपूर्वक RTI च्या वापराबाबत जागरुकता निर्माण करणारा असणार आहे.

RTI कायद्याला बळकटी देण्यासाठी आपला सहभाग महत्त्वाचा आहे.

Load More Related Articles
Load More By VIJAY KUMBHAR
Load More In महाराष्ट्र
Comments are closed.

Check Also

महाराष्ट्रात यंदा सर्वात लवकर मान्सून! १९९० नंतरची ऐतिहासिक नोंद

महाराष्ट्रात यंदा पावसाळ्याने सर्वांच्या अपेक्षेपेक्षा आधी म्हणजेच २५ मे २०२५ रोजीच हजेरी …